या शेतकऱ्यांचा पिक विमा मंजूर खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; पहा यादीत नाव
शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक खूपच चांगली बातमी आहे.राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान वाईट हवामानामुळे झालं आहे, त्यांना सरकारकडून पैसे दिले जाणार आहेत.हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील. 🌧 दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान २०२३ हे वर्ष खूप कठीण गेलं.नाशिक, अहमदनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि जळगाव … Read more